Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3029 लेख 0 प्रतिक्रिया

नाटय़रंग – माणूस, नट, पात्र आणि वेषांतर

>> हिमांशू भूषण स्मार्त नाटकातली पात्रे जशी नाटय़ानुभवाचे (ज्यात नाटकाचा आशयानुभव आणि रूपानुभव दोन्ही आले) माध्यम असतात, तशीच ती नाटय़ देऊ पाहते त्या भानाचे, आकलनाचे...

सोहळा-संस्कृती – भीमरूपी महारुद्रा

>> गुरुनाथ तेंडुलकर हनुमान म्हणजे बुद्धिमान. मरुत म्हणजे वायूचा पुत्र म्हणून मारुती. सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत गेल्यानंतर तिथल्या वनांचा विध्वंस केला म्हणून वनारी. अंजनीचा पुत्र...

प्लेलिस्ट – वाल्ट्झमय गाणी

>> हर्षवर्धन दातार वाल्ट्झ हा तरंगणारा नृत्य प्रकार आपल्याला समुद्रातील लाटांची, आकाशात एका लयीत वरखाली उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याची किंवा कॅनव्हासवर ब्रशने रंगाचे ‘स्ट्रोक्स’ मारणाऱ्या चित्रकाराच्या...

राज्यावर अवकाळीचे संकट कायम; काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा

राज्यात आता उन्हाने चांगलाच ताप वाढवला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा 40 अंशांवर गेला आहे. तसेच काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी...

लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; आंबा पिकाचे नुकसान

लातूर शहर आणि जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. शनिवारी दुपारी 3 वाजता अचानाक अंधार दाटून आला. शनिवारी दुपारपर्यंत चांगले...

दिल्ली आणि महाराष्ट्रात सत्तांतर होणार, ही काळ्या दगडावरची रेष; जयंत पाटील यांचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता अनेक सर्वेक्षण आले आहे. त्यात राज्यात महाविकास आघाडीलाच जनतेचा कौल असल्याचे दिसून आले आहे. आता...

अजित पवार बारामतीतच अडकले, भाजपने त्यांना लोकल नेता केले; रोहित पवार यांचे टिकास्त्र

राज्यातील सर्वांचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे आहे. या मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. या लढतीमुळे या मतदारसंघाबाबतची उत्सुकता वाढली आहे....
arvind-kejriwal-rahul-gandhi

राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता वाढली…जाणून घ्या सोशल मिडीयावर सर्वाधिक पसंती कोणाला…

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता उर्वरीत टप्प्यांसाठी नेत्यांचा प्रचार सुरू आहे. काळ बदलला तसे निवडणूक प्रचाराचे तंत्रही बदलले. तसेच मुख्य निवडणूक...

उन्हाच्या तडाख्यातही मतदानात तीन टक्क्यांची वाढ; चंद्रपूर मतदारसंघात 67.57 टक्के मतदान

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 67.57 टक्के मतदान झाले. शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी 67.57 टक्के मतदारांनी आपल्या...

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार, मिंधे आणि त्यांचे गट दिसणार नाही; संजय राऊत यांचा विश्वास

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. संगलीतील जागा महाविकास आघाडीच जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच...

राज्यात महाविकास आघाडी 50 टक्क्याहून जास्त जागा जिंकणार; शरद पवार यांचा विश्वास

भाजपाचा 400 पारचा नारा हा अतिशय चुकीचा आहे. देशामध्ये लोकसभेच्या जागा 544 आहे, जर त्यांनी त्या सर्व येणार असे म्हणले असते तर आपण मान्य...
priyanka-gandhi

Lok Sabha Election 2024 : आता भाजपची गच्छंती निश्चित आहे! प्रियांका गांधींनी डागली तोफ

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर धरला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या ठिकाणी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी बुधवारी...

पाथर्डी तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीला मोठा फटका, शेडचे पत्रे उडाले

पाथर्डी तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसाने तडाखा दिला. यामुळे तालुक्यातील फुंदे टाकळी, कोळसांगवी व पिंपळ गव्हाण या भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या शेडसह विजेचे खांब व...

…तर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत फूट पडणार? अजित पवार गटातील नेत्याचा खळबळजनक दावा

महाविकास आघाडीचे जागावाटप झाले असून आता आघाडीकडून प्रचारालाही सुरूवात झाली आहे. मात्र, महायुतीचे गाडे जागावाटपातच रुतले आहे. अजूनही तीन-चार जागांबाबत महायुतीत रस्सीखेच आणि संघर्ष...

महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट; पारा 40 अंशांवर जाणार, हवामान खात्याचा अलर्ट

राज्यासह देशातील हवामानात मोठे बदल होत आहेत. राज्यात काही ठिकाणी पारा 40 अंशांच्या वर गेला आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जानेसह अवकाळी पाऊस पडत आहे....

…तर इलेक्टोरल बाँड रद्द का करावे लागले? राहुल गांधी यांचा भाजपला सवाल

देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत. देशातील लोकशाही आणि संविधान रक्षणासासाठी या निवडणुकीला महत्त्व आले आहे. ही निवडणूक विचारधारेची आहे. भाजपचा संविधान...

मोदींची स्वतःची गॅरंटी नाही, ते कसली गॅरंटी देतात? संजय राऊत यांचा टोला

रामटेकमध्ये आम्ही प्रचाराची सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष लढत असला तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या पक्षासोबत आहोत. आम्ही महाविकास आघाडीच्या...

बोरवडेत कालव्यावरील 30 वर्षांपूर्वीचा पूल कोसळला; मोठी दुर्घटना टळली

कोल्हापूर जिह्याची भाग्यदायिनी असलेल्या काळम्मावाडी धरणाच्या कागल तालुक्यातील निढोरी शाखेच्या बोरवडे फाटा येथील उजव्या कालव्यावरील 30 वर्षे जुना असलेला वाहतूक पूल कोसळला. सुदैवाने यात...

Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडी 35 जागा जिंकणारच; जयंत पाटील यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला आहे. तसेच आरोप- प्रत्यारोपही होत आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीच्या बाजून जनमताचा कौल दिसत आहे. नुकत्याच...

जलतरण तलाव शुल्कवाढीत ठेकेदाराची मनमानी; सातारकरांमध्ये संताप; शुल्कात अवाच्या सवा वाढ

सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे शुल्क अवाच्या सवा वाढवण्यात आल्याने जलतरणपटूंमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हा जलतरण तलाव ठेक्यावर दिला असल्याने...

पाण्याअभावी डाळिंब बागा जळाल्या; शेतकरी हवालदिल, माण तालुक्यात भीषण पाणीटंचाई

माण तालुक्यातील मार्डी, मोही, पळशी माळीखोरा आदी परिसरात दरवर्षी डाळिंबाचे भरगच्च उत्पादन घेतले जाते. अनेक शेतकऱ्यांनी शेकडो एकरांवर मोठय़ा प्रमाणात डाळिंबाची लागवड केली आहे....

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 41 जनावरांची मिरजगावातून सुटका; पाचजणांना अटक

कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत कत्तलीकरिता घेऊन जाणाऱ्या 41 जनावरांची सुटका केली. त्याच वेळी 8 टन वजनाचे गोमांस घेऊन जाणारा आयशर टेम्पोसह...

भाजप स्टार प्रचारक नगरमध्येच ठाण मांडून; भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केल्यामुळे मनधरणीची वेळ

महायुतीचे स्टार प्रचारक असलेले राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे गेल्या काही दिवसापासून नगर जिल्ह्यामध्ये मुलाच्या विजयासाठी तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही...

भाजपच्या मनात नेमके काय चाललेय; जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडत आहेत. देशात आणि राज्यात भाजपच्या हुकूमशाहीविरोधात अनेक पक्ष एकवटले आहे. तसेच भाजपच्या...

आठवडा बाजारावर वाढत्या उन्हाचा परिणाम; ग्रामीण भागातील अर्थचक्र कोलमडले

वाढत्या उष्णतेचा सोलापूर शहर व ग्रामीण भागातील आठवडा बाजारावर परिणाम झाला आहे. ग्राहकच नसल्याने ग्रामीण भागातील अर्थचक्र कोलमडले असून, याचा फटका उत्पादक व शेतकऱ्यांना...

मी दहशतवादी नाही…माझे नाव अरविंद केजरीवाल आहे; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा तुरुंगातून जनतेला संदेश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार कारागृहात आहे. तुरुंगात त्यांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपचे खासदार संजय सिंह यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तुरुंगात केजरीवाल यांच्यावर...

‘ चला पळा…आपापल्या घरी…चालते व्हा…’ हेच माझे भाषण; सभेत कमी गर्दी बघताच मंत्रीमहोदय संतापले…

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी- विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभेसाठी प्रचंड गर्दी होत आहे....

…तर अजित पवार स्वतः निवडणूक लढवतील; रोहित पवार यांचा टोला

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. राज्यासह देशात विविध पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यात बारामती मतदारसंघाकडे...

‘सत्यमेव जयते’चे रामराज्य आणण्यासाठी आमची लढाई सुरू; आदित्य ठाकरे यांचा निर्धार

देशात सध्या हुकूमशाहीचे राज्य आहे. संविधान बदलून जनतेचे हक्क हिरावण्याचे डाव रचले जात आहेत. या हुकूमशाही प्रवृतीविरोधात आमची लढाई असून देशात सत्यमेव जयतेचे रामराज्य...

सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात दाणादाण; सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला

इराण- इस्रायलमधील तणावाचा परिणाम जागावर होत आहे. दोन्ही देशातील युद्धसदृश्य परिस्थितीमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. आता मंगळवारी दुसरी दिवशीही...

संबंधित बातम्या