…हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचे, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

वरळीतील सावली इमारतीमधील सरकारी कर्मचाऱ्यांना बीडीडी चाळ पुनर्विकासात 500 चौरस फुटांची घरे देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने तो गुपचूप मागे घेतला. हे सरकार मराठी माणसाचे नक्कीच नाही, महाराष्ट्राचेही नाही… हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचे आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार … Continue reading …हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचे, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला