Air India Plane Crash – “अत्यंत असंवेदनशील…”; दुर्घटना कोणी रोखू शकत नाही असे म्हणणाऱ्या अमित शहांवर काँग्रेसची सडकून टीका

अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माध्यमांशी संवाद साधताना एक वक्तव्य केले होते. “ही एक दुर्घटना आहे आणि दुर्घटना कोणी रोखू शकत नाही”, असे अमित शहा बोलले होते. यावरून काँग्रेसने अमित शहांवर सडकून टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांचं हे वक्तव्य अत्यंत असंवेदनशील असल्याचे म्हणत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी अमित शहांवर टीका … Continue reading Air India Plane Crash – “अत्यंत असंवेदनशील…”; दुर्घटना कोणी रोखू शकत नाही असे म्हणणाऱ्या अमित शहांवर काँग्रेसची सडकून टीका