मुंबईहून लंडनला निघालेलं ‘एअर इंडिया’चं विमान अर्ध्यातून माघारी फिरलं; प्रवाशांची धाकधूक वाढली, नेमकं काय घडलं?

गुजरातच्या अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना झालेले एअर इंडियाचे विमान कोसळले. गुरुवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेमध्ये 290 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला काही तास उलटत नाही तोच शुक्रवारी सकाळी मुंबईहून लंडनला मार्गस्थ झालेले एअर इंडियाचे विमान अर्ध्यातून माघारी फिरले. त्यामुळे विमानातील प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबियांचीही धाकधूक वाढली होती. अखेर यावर … Continue reading मुंबईहून लंडनला निघालेलं ‘एअर इंडिया’चं विमान अर्ध्यातून माघारी फिरलं; प्रवाशांची धाकधूक वाढली, नेमकं काय घडलं?