मुंबईत उतरण्याआधी विमानाच्या घिरट्या, टर्ब्युलन्सवेळी प्रवाशांची आरडाओरड! अहमदाबाद घटनेनंतर भिती कायम

दोन दिवसांपूर्वी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. यामध्ये 290 जणांनी आपला जीव गमावला. या अपघातामुळे संपूर्ण देश हादरून गेला. यामुळे सध्या विमान प्रवास करण्यासाठी प्रवासी घाबरत आहे. अशातच शुक्रवारी चेन्नईहून मुंबईकडे येणाऱ्या विमानाचे काही तांत्रित कारणांमुळे उशीराने लँडिंग झाले. विमानाला बराच वेळ आकाशात  घिरट्या घालाव्या लागल्यामुळे प्रवाशांमध्ये … Continue reading मुंबईत उतरण्याआधी विमानाच्या घिरट्या, टर्ब्युलन्सवेळी प्रवाशांची आरडाओरड! अहमदाबाद घटनेनंतर भिती कायम