विधिमंडळामध्ये मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले होते. विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र फडणवीस सरकारने त्यांना फक्त समज दिली आणि कारवाई करण्याऐवजी कोकाटे यांचे खाते बदलले. कोकाटे यांच्याकडे क्रीडा खात्याचा कारभार तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर सरकारवर टीकेचा भडिमार होत असून विधान … Continue reading शेतकऱ्यांची झाली, आता खेळाडूंची उपेक्षा; पदके नाही, ‘रम्मी’कडूनच बक्षिसांची अपेक्षा! अंबादास दानवेंचा कवितेतून सरकारला टोला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed