हिंदुस्थान-पाकिस्तान तणावादरम्यान, जम्मू-उधमपूर ते दिल्लीसाठी तात्काळ 3 विशेष गाड्या धावणार
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, रेल्वेने एक मोठी घोषणा केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता, भारतीय रेल्वेने जम्मू आणि उधमपूर ते दिल्ली तीन विशेष गाड्या चालवण्याची योजना आखली आहे. भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांच्या सोयी आणि मागणी लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. वास्तविक, सध्याची परिस्थिती पाहता, रेल्वेने जम्मू आणि उधमपूर ते दिल्लीसाठी तीन विशेष … Continue reading हिंदुस्थान-पाकिस्तान तणावादरम्यान, जम्मू-उधमपूर ते दिल्लीसाठी तात्काळ 3 विशेष गाड्या धावणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed