शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिलाच नव्हता, भाजपचे मंत्री अतुल सावे यांचे कानावर हात

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक प्रचारात भाजप, मिंधे आणि अजितदादा गटाने आश्वासनांची खिरापत वाटली होती. कर्जमुक्त करण्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांची मते घेण्यात आली. मात्र गरज सरो… या म्हणीप्रमाणे भाजपला आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, असा शब्द आम्ही दिलाच नव्हता, असे म्हणत पालकमंत्री अतुल सावे यांनी चक्क कानावर हात ठेवले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी … Continue reading शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिलाच नव्हता, भाजपचे मंत्री अतुल सावे यांचे कानावर हात