सगळे आमदार माजलेत असे लोकांना वाटते, फडणवीसांचे हतबल उद्गार

विधान भवनातील लॉबीत टोळीयुद्ध भडकले. भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. या घटनेने विधीमंडळाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. या घटनेचे पडसाद आज सभागृहात उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावरून आमदारांचे कान उपटले. पण सगळेच आमदार माजलेत असं लोकांना वाटतं, असे हतबल उद्गारही त्यांच्या तोंडातून निघाले. … Continue reading सगळे आमदार माजलेत असे लोकांना वाटते, फडणवीसांचे हतबल उद्गार