मुख्यमंत्र्यांना जालन्यात येण्यास लाज वाटते का? विराट मोर्चातील शेतकऱ्यांचा सवाल

राज्य सरकारच्या नवीन पीक विमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक वगळल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, आज विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी थेट जालन्यातील गांधीचमनपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून संताप व्यक्त केला. यावेळी ‘मुख्यमंत्री साहेब जालन्याला यायला तुम्हाला लाज वाटते का?’ असा सवालही शेतकऱ्यांनी व्यक्त केला. राज्य सरकारने नवीन पीकविमा योजनेतून स्थानिक … Continue reading मुख्यमंत्र्यांना जालन्यात येण्यास लाज वाटते का? विराट मोर्चातील शेतकऱ्यांचा सवाल