असमानता संपेपर्यंत कोणताही देश लोकशाहीवादी नाही, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत
समाजातील मोठय़ा घटकांना दुर्लक्षित करणारी असमानता संपेपर्यंत कोणताही देश स्वतःला खऱया अर्थाने लोकशाहीवादी व प्रगतीशील म्हणू शकत नाही, असे परखड मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले. इटली येथील एका कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई म्हणाले, सामाजिक व आर्थिक न्याय हा काल्पनिक आदर्श नाही. समाजात स्थिरता, सुसंवाद व शाश्वत विकासासाठी ती एक गरज आहे; मात्र प्रत्येक नागरिकाला … Continue reading असमानता संपेपर्यंत कोणताही देश लोकशाहीवादी नाही, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed