असमानता संपेपर्यंत कोणताही देश लोकशाहीवादी नाही, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत

समाजातील मोठय़ा घटकांना दुर्लक्षित करणारी असमानता संपेपर्यंत कोणताही देश स्वतःला खऱया अर्थाने लोकशाहीवादी व प्रगतीशील म्हणू शकत नाही, असे परखड मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले. इटली येथील एका कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई म्हणाले, सामाजिक व आर्थिक न्याय हा काल्पनिक आदर्श नाही. समाजात स्थिरता, सुसंवाद व शाश्वत विकासासाठी ती एक गरज आहे; मात्र प्रत्येक नागरिकाला … Continue reading असमानता संपेपर्यंत कोणताही देश लोकशाहीवादी नाही, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत