तुम्हीसुद्धा जेवल्यानंतर लगेच पाणी पिता का? तुमचंही उत्तर हो असेल तर आजपासून ही सवय बदला
अन्न आणि पाणी दोन्ही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. दोन्ही योग्य वेळी घेणे खूप महत्वाचे आहे. अनेकदा लोक जेवताना किंवा लगेच नंतर पाणी पितात. आरोग्य तज्ञांच्या मते, ही सवय पचनसंस्था कमकुवत करू शकते तसेच अनेक आजारांना जन्म देऊ शकते. जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे पोटात गॅस आणि आम्लता निर्माण होऊ शकते. … Continue reading तुम्हीसुद्धा जेवल्यानंतर लगेच पाणी पिता का? तुमचंही उत्तर हो असेल तर आजपासून ही सवय बदला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed