फक्त एक महिना ‘ही’ भाजी खाल तर वर्षभर निरोगी राहाल, अनेक आजारांवर गुणकारी

पावसाळा आल्यावर बाजारामध्ये रानभाज्या दिसू लागतात. विक्रेत्यांकडे विविध प्रकारच्या असलेल्या रानभाज्या, या आपल्या आरोग्यासाठी नवसंजीवनी घेऊन येत असतात. पावसाळी रानभाज्या या आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाच्या मानल्या जातात. वर्षातून एकदाच येणाऱ्या या भाज्या आपल्या आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. अशीच एक पावसाळी रानभाजी म्हणजे कंटोली किंवा करटोली. या भाजीला बघून तुम्ही नाक मुरडत असाल तर, या भाजीचे … Continue reading फक्त एक महिना ‘ही’ भाजी खाल तर वर्षभर निरोगी राहाल, अनेक आजारांवर गुणकारी