आधी कर्जबाजारी होतात, नंतर कर्जमाफी मागतात, शेतकऱ्यांबाबत विखे पाटलांचे वक्तव्य
कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ अशा संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डिवचणारे वक्तव्य केले. आधी कर्जबाजारी व्हायचे आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकार सुरू असल्याची मुक्ताफळे विखे पाटील यांनी उधळली आहेत. पंढरपूर येथे एका सभेत भाषणादरम्यान विखे पाटील यांची जीभ घसरली. ते म्हणाले, सोसायटी काढायची, कर्ज … Continue reading आधी कर्जबाजारी होतात, नंतर कर्जमाफी मागतात, शेतकऱ्यांबाबत विखे पाटलांचे वक्तव्य
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed