राजकोट किल्ला बंद ठेवण्याची शासनावर नामुष्की, माजी आमदार वैभव नाईक यांची टीका

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 100 कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारण्यात आला आहे. कोट्यावधी रुपये खर्चून सुद्धा काही दिवसांपूर्वी पुतळ्यालगतचा भाग खचल्याचे दिसून आले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने बांधकाम विभागला स्वतःच्याच कामावर विश्वास नसल्याचे दिसून येते. पुतळ्या लगतचा परिसर खचण्याच्या भीतीपोटी राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याची नामुष्की … Continue reading राजकोट किल्ला बंद ठेवण्याची शासनावर नामुष्की, माजी आमदार वैभव नाईक यांची टीका