वनडे मालिका जिंकताच गौतम गंभीरने टीकाकारांना फटकारलं, IPL संघ मालकाचाही घेतला समाचार, म्हणाला…

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पार पडलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला आणि सामन्यासह 2-1 अशा फरकाने मालिकाही जिंकली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी टीकाकारांना सुनावलं आहे. कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने वाईट व्हॉश देत मालिका जिंकली, तेव्हा गौतम गंभीर … Continue reading वनडे मालिका जिंकताच गौतम गंभीरने टीकाकारांना फटकारलं, IPL संघ मालकाचाही घेतला समाचार, म्हणाला…