केंद्राच्या नव्या राष्ट्रीय धोरणाला हरताळ, राज्य सरकारच्या खोटारडेपणामुळे ‘हिंदी’भाषा पहिलीपासून अनिवार्यच!

केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय धोरणानुसार तीन भाषा सूत्राचा अवलंब इयत्ता तिसरीपासून करणे आवश्यक असताना राज्य सरकार मात्र हिंदी भाषा पहिलीपासूनच राबवण्याचा आटापिटा करीत आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदीव्यतिरिक्त भाषा शिकायची असल्यास 20 विद्यार्थ्यांचा गट असणे आवश्यक करण्यात आले आहे. हिंदी भाषेसाठी मात्र ही अट नाही. त्यामुळे हिंदीव्यतिरिक्त भाषेला शिक्षक मिळणार नसल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे … Continue reading केंद्राच्या नव्या राष्ट्रीय धोरणाला हरताळ, राज्य सरकारच्या खोटारडेपणामुळे ‘हिंदी’भाषा पहिलीपासून अनिवार्यच!