पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेश सिंदूर’ मोहीम राबवून पाकिस्तानातील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. मात्र, संसदेतील विरोधी पक्षांना पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती दिली जात नाही. यावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्व जगाला सांगता, पण संसदेला सांगत नाही, असा आक्षेप घेत ऑपरेशन सिंदूरवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी इंडिया आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे … Continue reading सर्व जगाला सांगता पण संसदेला नाही, ऑपरेशन सिंदूर’वर विशेष अधिवेशन बोलवा; इंडिया आघाडीची पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed