IPL 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्सची (MI) कामगिरी आतापर्यंत अत्यंत निराशाजनक राहिली आहे. 5 पैकी 4 सामने गमावल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या टीकेच्या केंद्रस्थानी आला आहे. मुंबईचे चाहते हार्दिकच्या कर्णधारपदावर नाराज असून सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तसेच मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद पुन्हा रोहित शर्माकडे द्या, अशी मागणी सुद्धा चाहत्यांसह काही माजी खेळाडूंनी केली … Continue reading IPL 2026 – पाच वेळच्या चॅम्पियन संघाचा पराभवाचा चौकार; कर्णधार पंड्या टीकेच्या केंद्रस्थानी, माजी खेळाडूनेही सुनावलं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed