जल्लोषापेक्षा जीव महत्त्वाचा, भविष्यात विजय परेडचा गांभीर्याने विचार करण्याचा कपिल देव यांचा सल्ला
बंगळुरूत विजयाचा जल्लोष 11 चाहत्यांच्या जिवावर बेतल्यामुळे अवघे बंगळुरूच नव्हे तर क्रीडा विश्व सुन्न पडले. साऱयांचेच कंठ दाठून आलेत. भावनासुद्धा व्यक्त करता येत नव्हत्या. हिंदुस्थानचे महान कर्णधार कपिल देव यांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या चाहत्यांना श्रद्धांजली वाहिली आणि जल्लोषापेक्षा कधीही जीव महत्त्वाचा असतो. अशा यात्रा आयोजित करताना भविष्यात गांभीर्याने विचार करावा. आयोजक नव्हे तर चाहत्यांनीही संयम … Continue reading जल्लोषापेक्षा जीव महत्त्वाचा, भविष्यात विजय परेडचा गांभीर्याने विचार करण्याचा कपिल देव यांचा सल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed