पावसाळी हवामानात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबू हळदीचे पाणी सर्वात उत्तम, वाचा सविस्तर

पाऊस सुरु होताच आपल्याला अनेक आजारही लागोपाठ सुरु होतात. खासकरुन सर्दी, खोकला हे छोटे आजार तर अगदी कायम होतात.रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पेय जसे की, हळद आणि लिंबू पाणी तुम्हाला पावसाळ्यात आपल्याला निरोगी ठेवते. पावसाळ्यात सर्दी, खोकला, मलेरिया आणि टायफॉइड यासारखे आजार उद्भवतात. त्यामुळेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पेये आणि अन्न सेवन केल्याने पावसाळ्यात निरोगी राहण्यास खूप … Continue reading पावसाळी हवामानात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबू हळदीचे पाणी सर्वात उत्तम, वाचा सविस्तर