मंगळसूत्राचं महत्त्व मोदींना कधीपासून कळायला लागलं? हिंगोलीतील सभेत उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल

‘‘शेतमालाला भाव मिळत नाही. भाव मिळण्यासाठी आंदोलन करणाऱया शेतकऱयांवर बंदुका रोखल्या जातात. अनंत अडचणींचे डोंगर पार करून शिक्षण घेणाऱया तरुणांच्या हाताला काम नाही. अवकाळी, गारपिटीने आमचा बळीराजा मेटाकुटीला आला आहे. पोट भरण्यासाठी अनेक शेतकरी माताभगिनींवर स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ आली. पंतप्रधान मोदीजी, डोळे उघडून ही परिस्थिती बघा आणि हिंमत असेल तर या गहाण पडलेल्या … Continue reading मंगळसूत्राचं महत्त्व मोदींना कधीपासून कळायला लागलं? हिंगोलीतील सभेत उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल