आता गांभीर्याने घेतले नाही, तर ही लोकसभा निवडणूक शेवटची ठरेल, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली भीती

आपण गांभीर्याने घेतले नाही, तर ही लोकसभेची शेवटची निवडणूक ठरेल, याचे भान ठेवून कामाला लागा. भाजपाने गेल्या दहा वर्षांत देशावर 205 लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. निवडणुका झाल्यावर हे कर्ज फेडण्यासाठी भाजपवाले 18 टक्के जीएसटी आणि इतर कर वाढवू शकतात. त्यामुळे त्यांना निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रचाराचे प्रभावी नियोजन करावे. कोणी … Continue reading आता गांभीर्याने घेतले नाही, तर ही लोकसभा निवडणूक शेवटची ठरेल, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली भीती