हे सरकार दिखाऊ नाटकीपणा करतंय. पुतनामावशीचं प्रेम शेतकऱ्यांप्रती दाखवत आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी आज सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढले. यासंदर्भात अधिक बोलताना भास्कर जाधव म्हणाले, बैल नाही म्हणून आज महाराष्ट्राचा शेतकरी नांगर हाकतोय, त्यांच्या पत्नी नांगर हाकण्याचं काम त्याच्यासोबत करत आहे, हे दृश्य अतिशय विदारक आहे. डोक्यावर पदर … Continue reading Maharashtra Monsoon Session 2025 – हे सरकार किती बेमुर्वतखोर आहे, या सरकारला शेतकऱ्यांविषयी कणव नाही; भास्कर जाधव यांची टीका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed