महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे पुराव्यानिशी समोर येऊनही मतदार याद्या निर्दोषच असल्याचा दावा आयोगाकडून होत आहे. आयोगाच्या या मनमानी, भ्रष्ट कारभाराविरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी 1 नोव्हेंबरला मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडी आणि मनसेने या विराट मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय डाव्या पक्षांनी एकमताने घेतला आहे. … Continue reading 1 नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चा, डावे पक्ष मोठ्या संख्येने सहभागी होणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed