जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत होता. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणे हाच हिंदुस्थानी सैन्याचा अजेंडा होता. त्यामुळे हिंदुस्थानने हल्ल्याच्या दिवसापासून पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. यामुळे पाकड्यांची तंतरली आणि त्यांच्या या आर्थिक स्थितीमुळे ते बरबादीच्या मार्गावकडे वाटचाल करत असल्याचे दिसून आले. पहलगाममधील हल्ल्यानंतरचे 15 दिवस पाकिस्तानला दणका … Continue reading Operation Sindoor – सिंधूपासून सिंदूरपर्यंत… हिंदूस्थानचा मोठा बदला; 15 दिवसांत 15 कारवायांनी पाकिस्तानची भंबेरी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed