ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानने असा घेतला फायदा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नाण्याची दुसरी बाजू मांडली

पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर हिंदुस्थानी सैन्याने राबवलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ यामुळे पाकिस्तानचे कंबरडे चांगलेच मोडले आहे. परंतु असे असले तरी, याचा परिणाम मात्र कश्मिरच्या खोऱ्यावर अत्यंत विपरीत झालेला आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खातमा झाला असला तरी, या घटनेची दुसरी बाजू तितकीच भयावह असल्याचे मत जम्मू कश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले. एनडीटीव्हीला दिलेल्या … Continue reading ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानने असा घेतला फायदा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नाण्याची दुसरी बाजू मांडली