अपघाताची जबाबदारी रेल्वे टाळू शकत नाही; अजित पवार यांचे स्पष्ट मत

मुंब्रा- दिवा स्थानकादरम्यान झालेली रेल्वे अपघाताची घटना दुर्देवी आहे. या अपघातीची जबाबदारी रेल्वे विभागाची असून ते ती जबाबदारी टाळू शकत नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. या अपघाताबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार असून मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी पावले उचलण्यास सांगणार आहोत, असेही ते म्हणाले. पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासी पडून हा अपघात … Continue reading अपघाताची जबाबदारी रेल्वे टाळू शकत नाही; अजित पवार यांचे स्पष्ट मत