पंडित जवाहरलाल नेहरू हे 1947-48 पासून देशाचे पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, सरदार वल्लभभाई पटेल होते. जर भाजप पंडित नेहरूंना 1947-48 पासून पंतप्रधान मानायला तयार नसतील, तर ते आंबेडकरांना पहिले कायदामंत्री आणि सरदार पटेलांना पहिले गृहमंत्रीही मानायला तयार नसतील, असा जबरदस्त टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत … Continue reading … तर ते सरदार पटेलांना पहिले गृहमंत्री आणि आंबेडकरांना पहिले कायदामंत्री मानायलाही तयार नसतील; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed