“गडचिरोली-चंद्रपूर सुवर्णभूमी, तिथे विकासाची गंगा वाहणार असेल तर…”, संजय राऊत यांनी स्पष्ट केली भूमिका

‘राजकीय मतभेद असल्यावर एकमेकांवर टीका होते. पण महाराष्ट्रातील वातावरण टीकेपुरते मर्यादित राहिलेले नसून जहरी टीका व्हायला लागली आहे. तरीही आपण सगळे या राज्याचे काही देणे लागतो. राज्यात एखादे सरकार आपल्या विचारांचे नसेल, तरी त्यांनी एखादे चांगले पाऊल उचलले असेल आणि ते राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेच्या हिताचे, सामाजिक समीकरणाला दिशा देणारे असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेऊन … Continue reading “गडचिरोली-चंद्रपूर सुवर्णभूमी, तिथे विकासाची गंगा वाहणार असेल तर…”, संजय राऊत यांनी स्पष्ट केली भूमिका