संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मत देणार का? धाराशीवच्या महारॅलीत आदित्य ठाकरे यांचा घणाघाती सवाल

मोदी राज्यात कोण खूश आहे? शेतकरी खूश आहे? बेरोजगार खूश आहेत? महिला खूश आहेत? जे सरकार शेतकऱयांच्या वाटेत खिळे ठोकते, सिमेंटची भिंत उभी करते, असे नमूद करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याचा भाजपचा डाव आहे. अशा भाजपच्या हुकूमशाही सरकारला तुम्ही मत देणार का? असा घणाघाती सवाल शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी … Continue reading संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मत देणार का? धाराशीवच्या महारॅलीत आदित्य ठाकरे यांचा घणाघाती सवाल