मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. ‘दगाबाज रे..’ या संवाद दौऱ्यात त्यांनी बुधवार बीडमधील पाली येथील संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. सरकार तुमच्या पाठिशी आहे, असे सरकारने सांगितले. मात्र, सरकार आम्हाला धीर देण्यासाठी आमच्या पाठिशी नसून आमच्या पाठित खंजीर … Continue reading सरकारने लवकर कर्जमुक्ती केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारचा चक्काजाम करणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed