शेतकऱ्यांना आता आसूड हाती घ्यावा लागेल आणि सरकारला वठणीवर आणावे लागेल; उद्धव ठाकरे कडाडले
निष्क्रिय सरकारविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चाला संबोधित करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारची सालटीच काढली. हा हंबरडा मोर्चा नसून इशारा मोर्चा आहे. या खोके सरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकऱ्यांना आता हातात आसूड घ्यावाच लागेल. तसेच न्याय मिळाल्याशिवाय … Continue reading शेतकऱ्यांना आता आसूड हाती घ्यावा लागेल आणि सरकारला वठणीवर आणावे लागेल; उद्धव ठाकरे कडाडले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed