सुरक्षा यंत्रणांचे मनोधैर्य कमजोर करायचे आहे का? पहलगाम हल्ल्याबाबतच्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने वकिलांना फटकारले

या कठीण प्रसंगी देशातील प्रत्येक नागरिकाने दहशतवादाशी लढण्यासाठी हात मिळवला आहे. अशा प्रकारची याचिका दाखल करून तुम्हाला सुरक्षा यंत्रणांचे मनोधैर्य कमजोर करायचे आहे का, असा सवाल करत जबाबदार बना… अशा कठीण प्रसंगी संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकवटला असताना अशा याचिका आणू नका, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणारी याचिका करणाऱया वकिलांना फटकारले … Continue reading सुरक्षा यंत्रणांचे मनोधैर्य कमजोर करायचे आहे का? पहलगाम हल्ल्याबाबतच्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने वकिलांना फटकारले