तामीळनाडूच्या राज्यपालांनी विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्यायला लावल्या

राज्य सरकारची तब्बल दहा विधेयके रोखून धरण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने तामीळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांना फटकारले असताना आता राज्यपाल आणखी एका नव्या वादात अडकले आहेत. मदुराई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सांगितले. यावरून आता द्रमुक नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहेत, असा … Continue reading तामीळनाडूच्या राज्यपालांनी विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्यायला लावल्या