आम्ही ठरवलेल्या गोष्टी काम करत नाहीये! कबुली देत हार्दिक पंड्याने सांगितले MI च्या पराभवाचे कारण

IPL च्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सला पाहिजे तसा परफॉर्मन्स दाखवता आलेला नाही. त्यांना ४ सामन्यांपैकी अवघ्या एकाच सामन्यात विजय मिळाला तर ३ सामन्यात पराभव पत्करावा लागला. रविवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) मुंबई इंडियन्सचा (MI)अक्षरश: धुव्वा उडवला. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने मोठे विधान केले आहे. मुंबई इंडियन्सला आता आत्मपरीक्षण करण्याची आणि लय … Continue reading आम्ही ठरवलेल्या गोष्टी काम करत नाहीये! कबुली देत हार्दिक पंड्याने सांगितले MI च्या पराभवाचे कारण