कोणाचीही समिती बसवली तरी महाराष्ट्रावर आता कोणाचीही सक्ती होऊ शकत नाही – उद्धव ठाकरे
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधिमंडळात हजर होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारची सालटी काढली. “‘जय महाराष्ट्राचा नारा पुन्हा एकदा बुलंद झाला. हा नारा बुलंद करण्यामध्ये शिवसेना शिवसैनिक आघाडीवर होते. त्यांच्यासोबत ज्या ज्या राजकीय पक्षांनी पक्षभेद बाजूला ठेवून सहभाग … Continue reading कोणाचीही समिती बसवली तरी महाराष्ट्रावर आता कोणाचीही सक्ती होऊ शकत नाही – उद्धव ठाकरे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed