SIR वर चर्चेला सरकार का घाबरत आहे? मल्लिकार्जुन खरगे यांचा सवाल

भाजप देशभरात मतचोरी करत आहे, असा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. तसेच बिहारमधील मतदारयादी पुनर्निरीक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकार का घाबरत आहे, असा सवालही त्यांनी केला. लोकशाही, संविधान आणि देशातील नागरिकांच्या मतांचे रक्षण करण्यासाठी या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. सरकारने यावर चर्चा घेणे … Continue reading SIR वर चर्चेला सरकार का घाबरत आहे? मल्लिकार्जुन खरगे यांचा सवाल