अहमदाबाद अन् मेलबर्न स्टेडियमही सर्वोत्तम, डब्ल्यूटीसी फायनलसाठी अन्य देशांचाही विचार व्हावा
कसोटी क्रिकेटच्या विकासासाठी इंग्लंड हा चांगलाच देश आहे, यात वादच नाही. मात्र, जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया हे देशदेखील उत्तमच आहेत. त्यामुळे आगामी काळात ‘डब्ल्यूटीसी’ फायनलसाठी या देशांचाही विचार व्हायला हवा, असे मत टीम इंडियाचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. गेल्या सहा वर्षांत सतत तीन डब्ल्यूटीसी फायनल इंग्लंडमध्ये … Continue reading अहमदाबाद अन् मेलबर्न स्टेडियमही सर्वोत्तम, डब्ल्यूटीसी फायनलसाठी अन्य देशांचाही विचार व्हावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed