जो राजा जनतेला घाबरला, त्याची जाण्याची वेळ आलीय! अरविंद केजरीवाल यांचा इशारा

केंद्र सरकारने सोशल मीडियावरील संवेदनशील पोस्ट किंवा व्हिडीओ यांच्यासंदर्भात एक निर्णय घेतला आहे. ‘संवेदनशील’ ऑनलाइन मजकूर हटवण्याची मर्यादा 36 तासांवरून 3 तास केली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी माहिती तंत्रज्ञान (IT) नियम, 2021 मध्ये केलेल्या संशोधनांच्या आधारे ही अधिसूचना लागू करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या नव्या नियमांवर आम आदमी पक्षाचे … Continue reading जो राजा जनतेला घाबरला, त्याची जाण्याची वेळ आलीय! अरविंद केजरीवाल यांचा इशारा