पाण्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो; 13 गावांचा भाजपला मतदान न करण्याचा निर्णय

नीरा उजवा कालवा आणि भाटघर धरणातील हक्काच्या पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवल्याने 13 गावातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिनाभरापासून नीरा आणि भाटघरचे पाणी पंढरपूर तालुक्यात सुरु आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेप होत असल्याने सोनके, गादेगाव, तीसंगी, पळशी, वाखरी भंडीशेगाव, शेळवे, भवाळी, खर्डी, उंबरगाव, कोर्टी आदी 13 गावे या पाण्यापासून वंचित … Continue reading पाण्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो; 13 गावांचा भाजपला मतदान न करण्याचा निर्णय