मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर देशात दंगली भडकतील! वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांचा इशारा
‘नरेंद्र मोदी हे पंतप्रधान देशासाठी लाभदायक नाहीत. ते मुख्यमंत्री होते तेव्हा गोध्रा हत्याकांड घडले. पंतप्रधान झाले तेव्हा मणिपूर जळले. आता पुन्हा पंतप्रधान झाल्यास राज्यघटना बदलल्याशिवाय राहणार नाही. हा संभाव्य धोका आपण लक्षात घेतला पाहिजे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर देशात दंगली भडकतील,’ असा इशारा वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला. मुस्लिम समाजाच्या वतीने फतेह … Continue reading मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर देशात दंगली भडकतील! वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed