मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या भीषण दुष्काळी परिस्थितीची व्यथा जाणून घेण्यासाठी नांदेडच्या जिल्हा नियोजन सभागृहात शनिवारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. मात्र, या गंभीर बैठकीत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी काजू-बदामाचा आस्वाद घेण्यात मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ‘ही बैठक खरोखरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती की काजू-बदाम खात गप्पा मारण्यासाठी?’ असा संतप्त सवाल … Continue reading निर्लज्जपणाचा कळस… काजू-बदाम खात दुष्काळावर चर्चा; नांदेडच्या नियोजन भवनातील बैठकीत लोकप्रतिनिधींची मेजवानी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed