कश्मीरच्या सीमेवर ‘जवान’, तर देशात ‘किसान’ मरतोय; हीच मोदींची गॅरंटी, संजय राऊत कडाडले

चांदवड कांदानगरी आहे, पण कांद्याने शेतकऱ्याला रडवले आहे. या देशात गद्दार आमदार, खासदारांना 50 कोटीचा भाव मिळतोय, पण शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही. पंतप्रधान मोदी इथे आले तेव्हा कांदा आंदोलकांना अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. या देशात कधीकाळी ‘जय जवान, जय किसान’चा नारा घुमत होता. पण आज देशात दोघांचीही अवस्था खराब असून कश्मीरच्या सीमेवर ‘जवान’, … Continue reading कश्मीरच्या सीमेवर ‘जवान’, तर देशात ‘किसान’ मरतोय; हीच मोदींची गॅरंटी, संजय राऊत कडाडले