West Bengal – यंदाची निवडणूक भय – हिंसा रहित म्हणणाऱ्या आयोगाला संजय राऊत यांनी वाहिली श्रद्धांजली
निवडणूक आयोग व तृणमूल काँग्रेसचे नेते यांच्यामध्ये आज दिल्लीत एक बैठक पार पडली. ही बैठक अवघ्या 7 मिनिटात आटोपली. त्यानंतर निवडणूक आयोगाने एक ट्विट करत पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग भय आणि हिंसा रहित होतील तसा स्पष्ट संदेश तृणमूल काँग्रेसला दिल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या या ट्विटवर देशभरातून टीका होत असून विरोधकांनी देखील आयोगाला फैलावर घेतले … Continue reading West Bengal – यंदाची निवडणूक भय – हिंसा रहित म्हणणाऱ्या आयोगाला संजय राऊत यांनी वाहिली श्रद्धांजली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed