लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा; मोदी सरकारने महाराष्ट्रातून गुजरातला पळवून नेलेले उद्योग परत आणणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा आज प्रसिद्ध केला. शेतकऱयांचे उत्पन्न वाढवणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे यासह गरीब आणि सर्वसामान्यांचे जीवनमान सुकर करण्यास शिवसेनेने प्राधान्य दिले आहे. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थिर ठेवण्याचे आश्वासन देतानाच नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्रातून गुजरातला पळवून नेलेले उद्योग इंडिया आघाडीचे सरकार येताच पुन्हा महाराष्ट्रात … Continue reading लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा; मोदी सरकारने महाराष्ट्रातून गुजरातला पळवून नेलेले उद्योग परत आणणार