सामना ऑनलाईन
2087 लेख
0 प्रतिक्रिया
‘मुळा’च्या आवर्तनाने 32 हजार हेक्टरला संजीवनी, लाभक्षेत्रातून पाऊस गायब
मान्सून सुरू असतानाही पावसाने हुलकावणी दिल्याने नैराश्यात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मुळा धरणाचे आवर्तन संकटमोचक ठरल्याचे दिसून आले आहे. तांत्रिकदृष्ट्या भरलेल्या मुळा धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू...
अहिल्यानगरमधील केडगावात महिलेवर सामूहिक अत्याचार
शहरातील केडगाव परिसरातील एका सोसायटीमध्ये एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये...
शनैश्वर देवस्थानच्या आस्थापनांची तपासणी, बनावट अॅपद्वारे शनिभक्तांची फसवणूक
तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या बहुचर्चित बनावट अॅपद्वारे भाविकांची फसवणूकप्रकरणी सायबर पोलिसांनी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सोमवारी अहिल्यानगर सायबर पोलिसांनी शनैश्वर देवस्थान...
मोगल राजा बाबर क्रूर होता, औरंगजेबानी पाडली मंदिरं; एनसीईआरटीच्या समाजशास्त्र पुस्तकात उल्लेख
एनसीईआरटी अभ्याक्रमाच्या नवीन समाजशास्त्र पुस्तकात बाबरचा उल्लेख क्रूर आणि निर्दयी विजेता असे करण्यात आले आहे. तर अकबरच्या कारकिर्द ही क्रौर्य आणि सहिष्णुतेचा मिश्रण होती...
भाविकांच्या नव्हे, अदानींच्या सोयीसाठी शक्तिपीठ महामार्ग! एक इंचही जमीन देणार नाही; ग्रामस्थांचा निर्णय
राज्य सरकारचा शक्तिपीठ महामार्ग करण्याचा हेतू हा भाविकांच्या सोयीपेक्षा अदानी उद्योग समूहाचे गौणखनिज गडचिरोलीमधून थेट वास्को येथील त्यांच्या पोर्टवरून परदेशात निर्यात करायचे असल्यानेच भाविकांचे...
कोयना धरणातून विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उघडण्यात आले असून, त्याद्वारे आज सकाळी 11 वाजता 3400 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू...
चाकरमान्यांसाठी खुषखबर, गणेशोत्सव काळात राज्य सरकार कोकणात चालवणार पाच हजार बसेस
चाकरमान्यांसाठी एक खुषखबर आहे. गणेशोत्सव जवळ आला की मुंबई ठाण्यातल्या चाकरमान्यांची पावलं आपल्या गावी कोकणाकडे वळतात. गणपतीत गावी जाणाऱ्यांसाठी सरकारने पाच हजार एसटी बसेसची...
भाजपचे धंदो प्रथम, पण स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे मिंधे कुठे आहेत? अंबादास दानवे...
पाकिस्तानसोबत आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्यास आपला आक्षेप नाही असे विधान केंद्रीय क्रिडामंत्री मनसूख मांडविया यांनी केले आहे. त्यावर भाजपचे धंदो प्रथम हे धोरण आहे अशी...
लाडक्या बहिणीचे संसार उध्वस्त करणारे महायुती सरकारचे धोरण, दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास...
निवडणुकीत राज्याची तिजोरी रिकामी करणाऱ्या सरकारने आता महसूल वाढीसाठी 1972 पासून बंदी असलेले मद्य परवाने देण्यास सुरुवात केली आहे. लाडक्या बहिणींचे संसार उध्वस्त करणाऱ्या...
महाराष्ट्रात आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे हा गुन्हा आहे का? कृष्णा डोंगरे प्रकरणी संजय राऊत...
शेतकरी नेते कृष्णा केंडे यांनी शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनं केली. आता त्यांच्याविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...
वसई किल्ला युनेस्कोच्या वारसा यादीत घ्या, दुर्गप्रेमींची मागणी
महाराष्ट्रातील 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. वसईचा किल्लादेखील विविध ऐतिहासिक घडामोडींचा प्रमुख साक्षीदार असल्याने या किल्ल्याचासुद्धा युनेस्कोच्या यादीत...
कल्याण-डोंबिवली पालिकेत कोट्यवधींचा कचरा घोटाळा, काम न करताच आठ महिन्यांचे बिल ठेकेदाराच्या घशात
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कचरा संकलन विभागात कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. काम न करताच आठ महिन्यांचे बिल ठेकेदाराच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे. यामध्ये अधिकारी...
वडाळ्यातील दोन चिमुकल्यांवर विकृताचा लैंगिक अत्याचार, रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या
वडाळ्यातील दोन चिमुकल्यांवर कल्याणमधील विकृताने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अरुण उत्तप्पा (२८) असे अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव असून तो गेल्या...
ठाणे महापालिकेला 10 कोटींचा दंड, दिव्यात कचरा लोटून खारफुटीला गाडले
आजतागायत स्वतःचे डम्पिंग ग्राऊंड निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या ठाणे महापालिकेचा एक नवीन कारनामा समोर आला आहे. घनकचरा व्यवस्थापन करण्याच्या मूळ हेतूलाच पालिका प्रशासनाने हरताळ...
स्मशानभूमीला छप्परच नाही, भरपावसात मृतदेहावर पत्रा धरून अंत्यसंस्कार, मुंबईच्या वेशीवर मरणयातना.. विकासाला भडाग्नी
मोदी सरकार एकीकडे देशाचा अमृतकाळ साजरा करत असताना आणि डिजिटल इंडियाचे नगारे वाजवत असताना मुंबईच्या वेशीवर असलेल्या गावांना मात्र मरणयातना सोसाव्या लागत असल्याची धक्कादायक...
मुरबाडमध्ये हुंडाबळी, सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताच मुरबाडमध्येही हुंडाबळीची धक्कादायक घटना घडली आहे. नवीन घर घेण्यासाठी २० लाख रुपये माहेरून घेऊन ये असा तगादा लावून...
शास्त्रीनगरमधील बेकायदा चाळींवर हातोडा, ठाण्यात माफियांना दणका
ठाण्याच्या शास्त्रीनगरमधील बेकायदा चाळींवर अखेर ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातोडा मारला आहे. लोकमान्यनगर, सावरकरनगर प्रभाग समितीच्या परिसरातील शास्त्रीनगरमध्ये दिवसाढवळ्या नाल्यावर गाळे आणि चाळींचे बेकायदा...
चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; ना दरवाजे, ना अटेंडंट, ना सुरक्षा
अंबरनाथमध्ये एका खासगी शाळेच्या भरधाव व्हॅनमधून दोन चिमुकले रस्त्यावर फेकले गेल्याची घटना ताजी असतानाच आता कल्याणमधून त्याहून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेतील...
मुरुडमध्ये ‘हिट अॅण्ड रन’; दोन तरुण ठार, चालक फरार
मुरुडमध्ये आज 'हिट अॅण्ड रन'चा प्रकार घडला. भरधाव कारची मोटारसायकलला धडक बसून दोन तरुण ठार झाल्याची घटना अलिबाग-मुरुड मार्गावर बारशीव परिसरात घडली. कारचालक अपघाताची...
रायगडला पालकमंत्री नसल्याने जिल्ह्याच्या विकासात गॅप पडला, खासदार सुनील तटकरे यांची कबुली
पालकमंत्री पद हे अतिशय महत्त्वाचे व घटनेने निर्माण केलेले आहे. पण रायगड जिल्ह्याला सध्या पालकमंत्रीच नसल्याने विकासात गॅप पडला असल्याची कबुली आज राष्ट्रवादी काँग्रेस...
डीम्ड कन्व्हेअन्समध्ये सुधारणा करण्याची शिफारस, स्वयंपुनर्विकास अभ्यास गटाचा अहवाल सादर
स्वयंपुनर्विकास, समूह पुनर्विकासात झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प, सेस व नॉन सेसच्या इमारतींचा विकासदेखील यामध्ये करावा व डीम्ड कन्वेयन्समध्ये सुधारणा करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस यासंदर्भात स्थापन केलेल्या...
विदर्भातील अतिवृष्टीत 20 हजार 854 हेक्टर शेतीचे नुकसान
मुंबई, विदर्भातील नागपूर व अमरावती विभागात 8 व 9 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे 20 हजार 854...
कांदळवन कायद्याचा भंग करून केलेल्या बांधकामाच्या परवानग्या रद्द होणार, ठाण्यात रुस्तमजीच्या प्रकल्पाला दंड; वनमंत्र्यांची...
कायद्याचा भंग करून कांदळवनात बांधकाम करणाऱया विकासकांच्या बांधकामांच्या परवानग्या तपासण्यात येतील त्यात भंग केल्याचे आढळल्यास बांधकामाच्या परवानग्या रद्द करण्यात येतील अशी घोषणा वनमंत्री गणेश...
नागरी वस्तीबाहेर कबुतर पार्क उभारणार, सरकार देणार महापालिकेला निर्देश
कबुतरांमुळे होणारे घातक रोग टाळण्यासाठी मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, मात्र अशा प्रकारे कबुतरखाने बंद केले, कबुतरांचे दाणा-पाणी बंद केले तर...
विधानसभेचे अध्यक्ष मॅनेज, नितीन देशमुख यांचा आरोप
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयातील कंत्राटी संगणक चालक पदावरील महिलेचा विनयभंग करणाऱया उपविभागीय अधिकारी डी. बी. कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगळे या अधिकाऱयावर बडतर्फीची...
आधी मंत्र्यांना सुरक्षा द्या आणि नंतर जनतेला सुरक्षा द्या! अनिल परब यांचा सरकारला टोला
राज्यातील मंत्र्यांचे खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची नाचक्की होत आहे. जनसुरक्षा विधेयक मंजूर करताना सरकारने मोठी भाषणे करण्यात आली, पण...
’एसआरए’ प्रकल्पातील थकीत भाडेवसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा, महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा विधेयक विधानपरिषदेत मंजूर
झोपडीधारकांचे नुकसान होऊ नये, यासाठी एसआरए प्रकल्पांतर्गत विकासकाकडून त्यांना दोन वर्षांचे आगाऊ भाडे देण्याची तरतूद आधीच नियमात करण्यात आलेली आहे. मात्र, विकासकाने आगाऊ भाडे...
Bullet Train : आता बिहारमध्ये धावणार बुलेट ट्रेन, मुंबई अहमदाबाद मार्गावर चालणार वंदे भारत...
मुंबई अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन नव्हे तर वंदे भारत ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली बुलेट ट्रेन ही बिहारमधून धावणार आहे.
मुंबई अहमदाबाद...
पहलगाममध्ये झालेला हल्ला हा सुरक्षा व्यवस्थेत झालेली चूक, जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा...
पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यात सुरक्षा व्यवस्थेत चूक होती म्हणून झाला अशी कबुली जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली. तसेच या...
मुंबईत आणखी एक भूमिगत मेट्रो, आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान धावणार;...
मुंबई मेट्रो अॅक्वा लाईन 3 चे संपूर्ण 33.5 किमी अंतर सुरू होण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. असे असतानाच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने...