सामना अग्रलेख – विष्णूचा तेरावा अवतारही देश वाचवू शकत नाही!
अयोध्येच्या राममंदिरातून दानपेट्या गायब झाल्या तरी भाजपचे नकली हिंदुत्ववादी निर्लज्जाप्रमाणे ‘‘हिंदुत्वाचे आम्हीच खरे चौकीदार’’ असे सांगतात व चीनने भारतीय जमीन ताब्यात घेतली तरी ‘‘भारतात...
मुलाच्या जाचातून आम्हाला सोडवा! आईची याचना; कोर्टाचे पोलिसांना आदेश
व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने आई- वडिलांना पैशासाठी शिवीगाळ, धमक्या दिली. त्यांना मारहाण करण्यापर्यंत त्याची मजल गेली. मुलाकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून आईने न्यायालयात धाव...
नातं टिकवायचं असेल तर जुळवून घ्यावं लागतं, झीनत अमान यांचा तरुणाईला...
आजच्या काळात सर्वात जास्त नातं टिकवणं अवघड काम आहे. असं असलं तरी नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न व्हायला हवेत. जर नातं टिकवायचं असेल तर...














































































































































































