ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3519 लेख 0 प्रतिक्रिया

ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात तेसुद्धा अतिरेकीच!

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण देशात आणि जगभरात निषेध व्यक्त झाला. कश्मीरमधील अतिरेक्यांची घरे स्फोटाने उडवून देण्यात आली, पण ज्या लोकांच्या धोरणांमुळे दररोज सात शेतकरी...

‘आयसीएसई’च्या दहावीच्या परीक्षेत वुलन मिल शाळेचा 100 टक्के निकाल, धारावीची युवश्री सर्वानन आली प्रथम

मुंबई महापालिकेच्या माहीममधील वुलन मिल ‘आयसीएसई’ मंडळाच्या शाळेचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. धारावीची युवश्री सर्वानन ही विद्यार्थिनी 93.02 टक्के मिळवून पहिली तर...

वेव्हज ही संस्कृती आणि क्रिएटिव्हीटीची लाट, नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

वेव्हज हे प्रत्येक कलाकार आणि निर्मात्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे. वेव्हज हे केवळ एक संक्षिप्त रुप नसून ते संस्कृती आणि क्रिएटिव्हिटीची लाट आहे, असे...

सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मामाच्या गावी आले, नदीत अंघोळीसाठी गेले अन् सहाही जण बुडाले

मामाच्या गावी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सहा मुलांचा मेश्वो नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील सहा मुलांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे...

पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्याने एअर इंडियाला बसणार फटका; होणार कोट्यवधींचं नुकसान

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, पाकिस्तानने 23 मे पर्यंत आपले...

Jalna News – दागिन्यांसाठी नातवांनीच आजीचा काटा काढला, पोलिसांनी 36 तासांत दोघांना ठोकल्या बेड्या

दागिन्यांसाठी नातवांनीच आजीची हत्या केल्याची खळबळजनक घटना जालन्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही नातवांना बेड्या ठोकल्या आहेत. केशराबाई गंगाधर ढाकणे(65) असे मयत महिलेचे नाव आहे....

पाच मित्र पोहत होते, अचानक दगडी विहीर कोसळली; तिघांना वाचवण्यात यश, दोघे ढिगाऱ्याखाली अडकले

उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे आता शाळांना सुट्ट्या लागल्याने शाळकरी मुले पोहण्यासाठी विहिरीत उतरली. मात्र यादरम्यान दगडी विहिरीचा कठडा कोसळल्याने दोन मुलं...

अटारी सीमेवर पाकिस्तानचा खोडसाळपणा, गेट न उघडल्याने दोन्ही बाजूंनी लोक अडकले

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणाव सुरु आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानी नागरिकांना अटारी सीमेवरून परतण्याची परवानगी दिली आहे. मात्र...
supreme court

सुप्रीम कोर्ट फक्त श्रीमंतांसाठी आहे का? तातडीच्या सुनावणीला न्यायालयाचा नकार

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी गुजरातमधील बांधकाम व्यावसायिकाला चांगलेच खडे बोल सुनावले. सर्वोच्च न्यायालय हे काही फक्त श्रीमंतांसाठी नाही. न्यायालय फक्त श्रीमंतांसाठी आहे का, असा प्रश्न...

संबंधित बातम्या