सामना ऑनलाईन
1572 लेख
0 प्रतिक्रिया
Ratnagiri News – कोकणात काजू बोंडे प्रक्रिया उद्योगाअभावी वाया
रत्नागिरी जिल्ह्यात काजू उद्योग कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलढाल करीत आहे. मात्र काजूवर प्रक्रिया होत असली तरी बोंडे प्रक्रियेअभावी वाया जात आहे. दरवर्षी प्रक्रिया उद्योगाच्या...
सौदी अरेबियाने 40 देशांतील चिकन अंड्यांवर का घातली बंदी, नेमकं काय घडलं?
सौदी अरेबियाने हिंदुस्थानसह 40 देशांमधून चिकन आणि अंडी यासह पोल्ट्री उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली. सौदी फूड अँड ड्रग अथॉरिटी (SFDA) ने याबाबत एक आदेश...
चुकीला माफी नाही…. दोषींची नावे सांगा, आम्ही कारवाई करतो! सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारवर कडाडले
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एनसीईआरटीच्या आठवीच्या पुस्तकाच्या पुढील प्रकाशनावर तसेच छपाई किंवा डिजिटल प्रसार करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आणि केंद्र सरकारला मोठा झटका दिला. आठवीच्या...
केवळ संशयाच्या आधारे दोषी ठरवता येणार नाही, हत्येच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता
केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवू शकत नाही असे निरीक्षण नोंदवत फौजदारी गुन्ह्यांतील दोषत्वासंबंधी उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. हत्येच्या आरोपाखाली सत्र न्यायालयाने दोषी...
पनवेल-कर्जत लोकल सेवा वर्षाखेरीपर्यंत सुरू होणार, नवीन उपनगरी रेल्वे मार्गाचे 85 टक्के काम पूर्ण
'मुंबईकरांची जीवनवाहिनी' मानल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वेचे जाळे आणखी विस्तारणार आहे. वर्षाखेरीपर्यंत पनवेल ते कर्जत स्थानकांदरम्यानचा नवीन रेल्वे मार्ग खुला होऊन या मार्गावर लोकल सेवा...
BMC Budget 2026 – राज्य सरकारने शिक्षण विभागाचे सात हजार कोटी लवकरात लवकर द्यावे,...
मुंबई महापालिकेच्या ठेवींवर डल्ला मारण्याचा भाजपचा डाव बुधवारी अर्थसंकल्पातून उघडकीस आला. त्यावरुन शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्ताधारी भाजपला घेरले असतानाच आता पालिका शिक्षण विभागाच्या...
Chhattisgarh Encounter – विजापूरमध्ये चकमक; सुरक्षा दलांकडून दोन माओवाद्यांचा खात्मा
छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील इंद्रावती नदी परिसरात गुरुवारी सकाळी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीत सुरक्षा दलांनी दोन माओवाद्यांचा खात्मा केला. परिसरात सुरक्षा दलांकडून...
नालासोपाऱ्यातील नाळा तलावाला जलपर्णीचा वेढा, दूषित पाण्यामुळे मासे मृत
नालासोपारा प्रभाग 13 मधील नाळा येथील तलावाला धार्मिक महत्त्व असून येथील गणेश घाटावर पूर्वापार गणेश विसर्जन केले जाते. मात्र सध्या तलाव प्रदूषित झाला आहे....
17 शाळांना जोडणारा रस्ता बनला ‘मृत्यूचा सापळा’, शहापूर – वाशाळा – कसारा रस्ता खड्ड्यात...
माळशेज घाटमार्गे पुणे शहराला जोडणाऱ्या वाशाळा ते कसारा रस्त्याची अधिकारी, ठेकेदाराच्या मिलीभगतमुळे चाळण झाली आहे. परिसरातील 17 शाळांना जोडणाऱ्या नागमोडी व चढ-उतार असलेल्या खड्डेमय...
परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर छापा
सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अंबरनाथमधील कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा मारला आहे. या कारवाईत कॉल सेंटरच्या मालकासह पाच जणांना अटक करण्यात आली...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर आठ महिन्यांत 23 अपघात; 24 बळी, 35 जणांना कायमचे अपंगत्व
<<< शाम धुमाळ >>>
वाढत्या अपघातांच्या मालिकांमुळे मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. या महामार्गावर आठ महिन्यांत 23 अपघात झाले असून या...
टेम्पो पुलावरून नदीत कोसळला, चालक गंभीर जखमी
मोखाडा - त्र्यंबकेश्वर मार्गावर वाघ नदीच्या पुलावरून भरधाव टेम्पो 150 फूट खाली कोसळल्याची घटना आज घडली. टेम्पो आणि कार समोरासमोर आल्यानंतर रस्त्याचा अंदाज न...
पोलीस चौकीच्या जागेवर अनैतिक धंदे, शिवसेनेच्या तक्रारीनंतर कारवाईचा बडगा
डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानाजवळील पोलीस चौकीसाठी आरक्षित जागेत राजरोस चरस - गांजा विक्री, दारू पार्टी असे अनैतिक धंदे सुरू होते. याबाबत शिवसेना (उद्धव...
प्रवासात सराफाचे सवा कोटीचे सोने चोरीला
कराड ते खारघर प्रवास करणाऱ्या एका सोनाराचे तब्बल एक कोटी 14 लाख रुपयांचे सोने चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास...
बेकायदा ‘युसूफ हाईट्स’ची गोपनीय फाईल केडीएमसीतून गायब
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयातील अभिलेखा कक्षातून कल्याणमधील बेकायदा 'युसूफ हाईट्स' इमारतीसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची गोपनीय फाईल चोरीला गेली आहे. या फाईलला पाय कसे काय फुटले? ही...
तारापूरच्या ‘विनायक केमेक्स’मध्ये वायुगळती, सुदैवाने जीवितहानी टळली
औद्योगिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या तारापूर एमआयडीसीमध्ये आज पुन्हा एकदा वायू गळती झाली. 'विनायक केमेक्स' या कंपनीमधून दुपारी दीडच्या सुमारास क्लोरीनची वायुगळती झाली असून उग्र वासामुळे...
विना प्रिस्क्रिप्शन गर्भधारणा इंजेक्शन्सची विक्री; विठ्ठलवाडीच्या मेडिकलवर छापा, एकाला अटक
बेकायदा सरोगसी कांडात आज कल्याणच्या विठ्ठलवाडीतून एका मेडिकल चालकाला अटक करण्यात आली आहे. दलाल महिलांच्या सांगण्यावरून मेडिकल चालक सुमित सोनकांबळे हा खुलेआम गर्भधारणेची इंजेक्शन्स...
लोकलमध्ये महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही, पुश टू टॉक बटण
मुंबई लोकलमधील महिलांसाठी राखीव डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुश टू टॉक बटण उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक स्थानकावर पोलीस अंमलदार, एमएसएफ व होमगार्ड...
ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांची 170 कोटींची बिले थकली, केंद्राने थकवला राज्याचा निधी
राज्यातील, खास करून गडचिरोली, बुलडाणा, ठाणे जिह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांची 170 कोटी रुपयांची रक्कम...
किडनी रॅकेटमधील आरोपींना मोक्का लावण्याच्या हालचाली, गृहराज्य मंत्र्यांची माहिती
चंद्रपूर जिह्यातील शेतकऱ्याने सावकरी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याच्या घटनेची व्यापक चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली आहे. या किडनी विक्री रॅकेटमध्ये गुंतलेल्यांना...
महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा मिळणार, कायदा बनवण्यासाठी समिती नेमणार
मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी विधानसभेत आज लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान आमदारांनी केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निकालाची माहिती घेऊन...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न प्राधान्याने सोडवा!
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबद्दल राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तज्ञ वकिलांची समिती नेमली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र हा प्रश्न अजून सुटलेला नाही. तो प्रश्न...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांना पक्की घरे कधी देणार? सुनील प्रभू यांचा सवाल
गिरणी कामगार, सफाई कामगार आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील रहिवासी यांच्यासाठी घरांच्या प्रश्नावर स्पष्ट धोरण अपेक्षित आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांना कायमस्वरूपी...
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प ‘लॉटरी अलॉटमेंट’ची चौकशी करा! सुनील शिंदे यांची मागणी
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ‘लॉटरी अलॉटमेंट’ प्रक्रियेमधील गोंधळाची चौकशी करा, अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे केली. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प...
मंत्रालयातील लाच प्रकरणावरून विधान परिषदेत गदारोळ, चर्चेचा प्रस्ताव फेटाळल्याने विरोधकांचा सभात्याग
मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना अटक झाल्याच्या प्रकरणावर बुधवारी विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी...
राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आकड्यांची फेकाफेक, विजय वडेट्टीवार यांची टीका
राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र दिसला नाही. हे भाषण म्हणजे शब्दांचा बाजार आणि आकड्यांची फेकाफेक आहे. अभिभाषणात जुन्याच मुद्द्यांची घासूनपुसून उजळणी केली असून,...
महायुती सरकार… क्या हुआ तेरा वादा? – वरुण सरदेसाई
महायुती सरकार केवळ आश्वासने देते, दिखावा करते पण अंमलबजावणी काहीच करत नाही. त्यामुळे महायुती सरकार...क्या हुआ तेरा वादा? असा सवाल मुंबईकर करत आहेत, अशा...
उत्तर प्रदेशपेक्षा नाशिकच्या कुंभमेळ्याचे बजेट पाच हजार कोटींनी अधिक, जयंत पाटील यांचा हल्ला
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करून 25 हजार कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या कुंभमेळ्यापेक्षा नाशिकच्या कुंभमेळ्याचे बजेट अधिक...
राज्यात एका वर्षात 41 वाघांचा मृत्यू
वाघांसाठी 2025 हे वर्ष काळ ठरले. या एका वर्षात राज्यात 41 वाघांचा मृत्यू झाला. त्यातील 28 वाघ नैसर्गिकरीत्या, 8 वाघ अपघातात तर विजेचा धक्का...
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत सकारात्मक
राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व अनुकंपा भरती प्रक्रियेबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती...























































































